Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/ketkardnyankosh/public_html/libraries/src/Document/Renderer/Feed/AtomRenderer.php on line 85 खंड १० : क - काव्यhttps://ketkardnyankosh.in/index.php/2022-10-17-05-34-442026-04-08T07:51:11+00:00ketkardnyankoshJoomla4 कंकनहळळी तालुका 2022-10-12T04:46:49+00:002022-10-12T04:46:49+00:00https://ketkardnyankosh.in/index.php/2022-10-17-05-34-44/2022-10-12-10-16-49Admin<p>विभाग दहावा : क ते काव्य <br /><br /><span style="font-size: 12pt; color: #ff0000;"><strong>कंकनहळळी तालुका</strong></span> - बंगलोर जिल्ह्याचा (म्हैसूर) दक्षिणेकडील तालुका. उ.अ. १२<sup>०</sup> १५' ते १२<sup>०</sup> ४९' व पू.रे. ७७<sup>०</sup> १४' ते ७७<sup>०</sup> ३८'. क्षेत्रफळ ६२३ चौरस मैल. लोकसंख्या (इ.स. १९११) ९५०२४. या तालुक्यांत एक शहर व २३४ खेडीं आहेत. खुल्या जागेंत रगी, आंवरे आणि एरंडीचीं झाडें होतात. चिंच व नारळ यांचें पीक ओढ्यांच्या कांठानें होतें. या तालुक्याची जमीन उथळ व खडकाळ आहे.</p>
<p><strong>गांव</strong> - बंगलोर जिल्ह्यांतील कंकनहळळी तालुक्याचें मुख्य ठाणें. हें उ.अ. १२<sup>०</sup> ३३' व पू.रे. ७७<sup>०</sup> २६' यांमध्यें अर्कावती नदीच्या तीरीं आहे. हें बंगलोरच्या दक्षिणेस ७० मैलांवर आहे. लोकसंख्या (१९११) ४८७०. येथील किल्ला चन्नापट्टणाच्या जगदेवरायानें १५७७ त बांधला. ब्रिटिश सैन्यास येथें स्थान मिळूं नये म्हणून टिपूनें हें दोनदां उध्वस्त केलें. १८७० पासून येथें म्युनिसिपालिटी आहे.</p><p>विभाग दहावा : क ते काव्य <br /><br /><span style="font-size: 12pt; color: #ff0000;"><strong>कंकनहळळी तालुका</strong></span> - बंगलोर जिल्ह्याचा (म्हैसूर) दक्षिणेकडील तालुका. उ.अ. १२<sup>०</sup> १५' ते १२<sup>०</sup> ४९' व पू.रे. ७७<sup>०</sup> १४' ते ७७<sup>०</sup> ३८'. क्षेत्रफळ ६२३ चौरस मैल. लोकसंख्या (इ.स. १९११) ९५०२४. या तालुक्यांत एक शहर व २३४ खेडीं आहेत. खुल्या जागेंत रगी, आंवरे आणि एरंडीचीं झाडें होतात. चिंच व नारळ यांचें पीक ओढ्यांच्या कांठानें होतें. या तालुक्याची जमीन उथळ व खडकाळ आहे.</p>
<p><strong>गांव</strong> - बंगलोर जिल्ह्यांतील कंकनहळळी तालुक्याचें मुख्य ठाणें. हें उ.अ. १२<sup>०</sup> ३३' व पू.रे. ७७<sup>०</sup> २६' यांमध्यें अर्कावती नदीच्या तीरीं आहे. हें बंगलोरच्या दक्षिणेस ७० मैलांवर आहे. लोकसंख्या (१९११) ४८७०. येथील किल्ला चन्नापट्टणाच्या जगदेवरायानें १५७७ त बांधला. ब्रिटिश सैन्यास येथें स्थान मिळूं नये म्हणून टिपूनें हें दोनदां उध्वस्त केलें. १८७० पासून येथें म्युनिसिपालिटी आहे.</p>