Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/ketkardnyankosh/public_html/libraries/src/Document/Renderer/Feed/AtomRenderer.php on line 85
खंड १० : क - काव्य https://ketkardnyankosh.in/index.php/2022-10-17-05-34-44 2026-04-08T07:51:11+00:00 ketkardnyankosh Joomla4 कंकनहळळी तालुका 2022-10-12T04:46:49+00:00 2022-10-12T04:46:49+00:00 https://ketkardnyankosh.in/index.php/2022-10-17-05-34-44/2022-10-12-10-16-49 Admin <p>विभाग दहावा : क ते काव्य <br /><br /><span style="font-size: 12pt; color: #ff0000;"><strong>कंकनहळळी तालुका</strong></span> - बंगलोर जिल्ह्याचा (म्हैसूर) दक्षिणेकडील तालुका.&nbsp; उ.अ. १२<sup>०</sup> १५' ते १२<sup>०</sup> ४९' व पू.रे. ७७<sup>०</sup> १४' ते ७७<sup>०</sup> ३८'.&nbsp; क्षेत्रफळ ६२३ चौरस मैल.&nbsp; लोकसंख्या (इ.स. १९११) ९५०२४.&nbsp; या तालुक्यांत एक शहर व २३४ खेडीं आहेत.&nbsp; खुल्या जागेंत रगी, आंवरे आणि एरंडीचीं झाडें होतात.&nbsp; चिंच व नारळ यांचें पीक ओढ्यांच्या कांठानें होतें.&nbsp; या तालुक्याची जमीन उथळ व खडकाळ आहे.</p> <p><strong>गांव</strong> - बंगलोर जिल्ह्यांतील कंकनहळळी तालुक्याचें मुख्य ठाणें.&nbsp; हें उ.अ. १२<sup>०</sup> ३३' व पू.रे. ७७<sup>०</sup> २६' यांमध्यें अर्कावती नदीच्या तीरीं आहे.&nbsp; हें बंगलोरच्या दक्षिणेस ७० मैलांवर आहे.&nbsp; लोकसंख्या (१९११) ४८७०.&nbsp; येथील किल्ला चन्नापट्टणाच्या जगदेवरायानें १५७७ त बांधला.&nbsp; ब्रिटिश सैन्यास येथें स्थान मिळूं नये म्हणून टिपूनें हें दोनदां उध्वस्त केलें.&nbsp; १८७० पासून येथें म्युनिसिपालिटी आहे.</p> <p>विभाग दहावा : क ते काव्य <br /><br /><span style="font-size: 12pt; color: #ff0000;"><strong>कंकनहळळी तालुका</strong></span> - बंगलोर जिल्ह्याचा (म्हैसूर) दक्षिणेकडील तालुका.&nbsp; उ.अ. १२<sup>०</sup> १५' ते १२<sup>०</sup> ४९' व पू.रे. ७७<sup>०</sup> १४' ते ७७<sup>०</sup> ३८'.&nbsp; क्षेत्रफळ ६२३ चौरस मैल.&nbsp; लोकसंख्या (इ.स. १९११) ९५०२४.&nbsp; या तालुक्यांत एक शहर व २३४ खेडीं आहेत.&nbsp; खुल्या जागेंत रगी, आंवरे आणि एरंडीचीं झाडें होतात.&nbsp; चिंच व नारळ यांचें पीक ओढ्यांच्या कांठानें होतें.&nbsp; या तालुक्याची जमीन उथळ व खडकाळ आहे.</p> <p><strong>गांव</strong> - बंगलोर जिल्ह्यांतील कंकनहळळी तालुक्याचें मुख्य ठाणें.&nbsp; हें उ.अ. १२<sup>०</sup> ३३' व पू.रे. ७७<sup>०</sup> २६' यांमध्यें अर्कावती नदीच्या तीरीं आहे.&nbsp; हें बंगलोरच्या दक्षिणेस ७० मैलांवर आहे.&nbsp; लोकसंख्या (१९११) ४८७०.&nbsp; येथील किल्ला चन्नापट्टणाच्या जगदेवरायानें १५७७ त बांधला.&nbsp; ब्रिटिश सैन्यास येथें स्थान मिळूं नये म्हणून टिपूनें हें दोनदां उध्वस्त केलें.&nbsp; १८७० पासून येथें म्युनिसिपालिटी आहे.</p>